महाराजांचे अनुपम चरित्र भाग २

गुरूआज्ञेने गृहस्थाश्रम

एक लंगोटी नेसावी, मारुतिच्या देवळात रहावे, भिक्षा मागावी आणि रामनाम घ्यावे अशी इच्छा असलेल्या महाराजांनी गुरुआदेशानुसार आदर्श प्रपंच केला.
आत्मज्ञान झाल्यानंतर ब्रह्मचैतन्य हे गुरुने दिलेले नाम धारण करुन एकांतवास सेवून, तीर्थाटन करून महाराज परत घरी आले.

महाराजांनी केलेल्या तीर्थयात्रा व पर्यटन
------------------
श्रीसद्‌गुरु तुकामाईंकडून आत्मज्ञान झाल्यावर) पायी केलेला प्रवास
अंदाजे १८५९ ते १९६६ (महाराजांचे वय १४ ते २१ अंदाजे ७ वर्षांचा कालावधी)
उमरखेड, उज्जैन, नैमिषारण्य. अयोध्या, काशी, प्रयाग, मथुरा,

महाराजांवरचे कसोटीचे प्रसंग (माझ्या दृष्टीने)
----------------------
१) अगदी लहानपणी नदीकाठी स्मशानाच्या बाजूला गुहेत रात्री ध्यानस्थ बसणं.
२) मास्तरांकडची विद्या संपल्याने फार लवकर शाळा सुटणं.
३) समवयस्क मुले रानात भोवताली जमवून रामभजनात गुंगल्याने चरायला नेलेल्या गुरांनी इतरांच्या शेतीची नासाडी करणं

महाराजांचा लोकसंग्रह
--------------------------
एकांताची अतिशय आवड असूनही सद्‌गुरुंच्या आदेशाखातर महाराजांनी रामनामाचा बाजार मांडला. रामनाम सर्वांनी प्रेमाने आवडीने घ्यावे यासाठी पुष्कळ लीलाविग्रह केले. जेणेकरुन चिकित्सक लोकांना प्रचिती येईल व नामस्मरणाचे महत्व पटल्याने ते करु लागतील.

महाराजांनी केलेली वैदिक कर्मे
---------------------
स्वतः महाराज मुंजीनंतर आपल्या कुलोपाध्यायांकडून आवश्यक ती ब्रह्मकर्मे शिकले होते.
याशिवाय त्यांनी गोंदवल्याला व अन्य क्षेत्रांच्या ठिकाणी अनेक वैदिक कर्मे उत्तम शिकलेल्या व नावाजलेल्या विप्रांकडून करवली.

विद्वानांशी असलेले महाराजांचे वर्तन
------------------
महाराज फारसे शिकले नाहीत (हेतूपुरस्सर कारण त्यांना ब्रह्मविद्या [भगवंत भेटण्याची विद्या] मिळवायची होती जिचे महत्व लौकिक विद्येपेक्षा [पैसा, मानसन्मान, उपाधि इ. मिळवून देणारी आणि अहंकार निर्माण करणारी] महाराजांना जास्त होते).

महाराज आणि राजकारणी
---------------------
१) येहळेगावला श्रीतुकामाईंच्या कृपेने आत्मसाक्षात्कार झाल्यावर ते आत्मज्ञान मुरण्यासाठी महाराजांना एकांतवास व तीर्थाटन करण्याचा आदेश मिळाला.
या ७ वर्षांच्या काळात

महाराजांचे स्त्रियांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध
-------------------
१) जन्मानंतरचे पहिले काही महिने आईच्या कडेवर बसायला महाराजांना आवडायचं ते तिला दुसरं काही काम करु देत नसत. जर खाली सोडलं तर ते देवघरात जाऊन आसनावरून देव खाली काढत असत.

महाराजांची श्रीरामरायाशी असलेली अनन्यता
------------------

१) गर्भावस्थेत असल्यापासून महाराज सतत रामनाम ऐकत होते.
२) अगदी लहानपणापासून त्यांना भजनाची आवड होती.
३) सतत ते स्वतः रामनाम घेत असत. मित्रांना "श्रीराम समर्थ" हा कित्ता ते गिरवाय़ला देत असत. वेळ गप्पा-टप्पा यात घालवीत नसत.