१० जुलैसद्गुरुस जावे शरण । संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम ॥ - ज्याचे अंतःकरण शुध्द आहे, ज्याचे आचरण शुध्द आहे, परमात्म्याबद्दल ज्याची वृत्ती शुध्द आहे, त्याच्यापासून दूर रघुपती राहत नाही (त्याच्याजवळ राहतो). - खरी विरक्ती म्हणजे राम ज्या स्थितीत ठेवील, त्यात ज्याची वृत्ती समाधान राखते, ती वृत्ती म्हणजे विरक्ती. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |